शिवमुद्रा शिक्षणक्रांती (https://atahersir.blogspot.com) या शैक्षणिक ब्लॉग ( Educational Blog ) वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Very little information on this educational blog is taken from the internet. If this violates anyone's copyright law, please let me know immediately at atahersir@gmail.com. This post or copyright part will be removed from the educational blog immediately

“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”.....“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”.....“आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.”.....“स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.”.....“सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.”.....“मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.”.....“इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.”.....“जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.”.....“वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.”.....“पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.”.....“ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”.....“सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”.....“दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.”.....“माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”.....“संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.”.....“निसर्ग हाच खरा कायदा.”.....“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”.....“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”.....माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.”.....“मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.”.....“ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”.....“ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.”.....“श्रम हेच जीवन.”.....“संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.”.....“जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.”.....“जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.”.....“सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”.....“माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”.....“दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.”.....“द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.”.....“संयम हेच खरे औषध.”.....“पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.”.....“संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.”.....“जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.”.....“निसर्ग हाच खरा कायदा.”.....“दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.”.....“जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”.....“पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.”.....“काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”.....“जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.”.....“जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.”.....“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”.....“सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”.....“आपण श्रद्धेवर जगत असतो.”.....“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”.....“लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”.....“मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”.....“श्रम संपले म्हणजे आनंद होतो.”.....“आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.”.....“कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.”.....“माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.”.....“जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो”.....“स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही”.....“जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.”.....“चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”.....“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”.....“श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”.....“माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”.....“घाबरटाला सारेच अशक्य असते.”.....“सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”.....“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”.....“स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”.....“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”.....“खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”.....“विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”.....“जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”.....“माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.”.....“दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”

"Change the world by being yourself"....."Every moment is a fresh beginning"....."Never regret anything that made you smile"....."Die with memories, not dreams"....."Aspire to inspire before we expire"....."Everything you can imagine is real"....."Simplicity is the ultimate sophistication"....."Whatever you do, do it well"....."What we think, we become"....."All limitations are self-imposed"....."Tough times never last but tough people do"....."Problems are not stop signs, they are guidelines"....."One day the people that don’t even believe in you will tell everyone how they met you"....."If I’m gonna tell a real story, I’m gonna start with my name"....."If you tell the truth you don’t have to remember anything"....."Have enough courage to start and enough heart to finish"....."Hate comes from intimidation, love comes from appreciation"....."I could agree with you but then we’d both be wrong"....."Oh, the things you can find, if you don’t stay behind"....."Determine your priorities and focus on them"....."Be so good they can’t ignore you"....."Dream as if you’ll live forever, live as if you’ll die today"....."Yesterday you said tomorrow. Just do it"....."I don’t need it to be easy, I need it to be worth it"....."To live will be an awfully big adventure"....."Try to be a rainbow in someone’s cloud"....."There is no substitute for hard work"....."What consumes your mind controls your life"....."Strive for greatness"....."Wanting to be someone else is a waste of who you are"....."And still, I rise.The time is always right to do what is right"....."Let the beauty of what you love be what you do"....."May your choices reflect your hopes, not your fears"....."The true meaning of life is to plant trees, under whose shade you do not expect to sit"....."When words fail, music speaks"....."Embrace the glorious mess that you are"....."Normality is a paved road: it’s comfortable to walk but no flowers grow"....."I have nothing to lose but something to gain"....."We all experience a wide variety of situations in our everyday lives".....“The purpose of our lives is to be happy.”....“Life is what happens when you’re busy making other plans.”....“Get busy living or get busy dying.”....“You only live once, but if you do it right, once is enough.”....."Love For All, Hatred For None"

अँड्रॉईड मोबाईल फोन रीसेट कसा करायचा?

                 या पोस्टमध्ये, आपल्याला  हे समजेल की अँड्रॉईड फोन रीसेट कसा करायचा?, आपल्याला आमच्या सर्व पोस्ट आवडल्या पाहिजेत म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही आशा करतो की आपल्याला आमच्या सर्व पोस्ट आवडतील.
फोनमध्ये काही अडचण आल्यास फोन दुरुस्त करण्यासाठी फोन रीसेट करणे आवश्यक आहे, जर फोन hang होत असेल किंवा कमी वेगाने चालू असेल तर फोन रीसेट करावा लागेल, परंतु प्रत्येकाला माहित नसते.
जर आपला फोन देखील हँग होत असेल किंवा स्लो चालत असेल आणि आपणही आपला फोन कधी हि रीसेट केला नसेल तर मग हि पोस्ट नक्कीच आपल्या उपयोगात येईल, मग मित्रांना फोन रीसेट केला' की' कळवा comment मध्ये.
आपण फोन रीसेट करण्यापूर्वी, आपल्या महत्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या, ते आपले आवश्यक संपर्क, संदेश आणि फोटो वाचवतो, आपला महत्वाचा डेटा सुरक्षित करते, फोन व्यवस्थापित करणे आवश्यक आहे, चला आता मोबाइल कसा रीसेट करायचा ते जाणून घेऊया.

Method 1: Through Settings

Phone Reset करण्यासाठी आपल्या  Phone च्या Setting जा|



  • Backup And Reset वर Click करा

Setting मध्ये गेल्यानंतर खाली Scroll करून आपल्याला Backup And Reset हे Option दिसेल त्यावर Click करा.
  • Factory Data Reset वर Click करा

Backup And Reset वर Click केल्यानंतर सगळ्यात खाली Factory Data Reset या Option वर Click करा
  • Reset Device वर Click करा 

  •  आता Reset Device च्या Option वर Click करा, थोड्याच वेळात आपला Phone Reset होण्यास सुरुवात होईल

Method 2: Recovery Mode

  1. Phone Reset सगळ्यात आधी आपण आपल्या Phone ला Switch Off करा.
  2. आता आपल्या Mobile च्या Volume Up आणि Volume Down Button ला Press करत असताना आपल्या मोबाईल च्या Power Button ला भी Press करा तिन्ही  Button एकाच वेळेस Press करन गरजेचे आहे.
  3. जेव्हा आपण काही  Second प्रयन्त तिन्ही Button एकाचवेळी Press करणार तेव्हा आपल्याला काही Option दिसतील.
  4. सगळ्या Option मध्ये एका option मध्य आपल्याला Reset हे Option दिसेल.
  5. कोणत्याही Option वर जाण्यासाठी आपल्याला Volume Up आणि Volume Down Button ची गरज असेल आता Ok करण्यासाठी आपण Power Button वर Click करा.
  6. जेव्हा आपण Reset Button वर Click करणार तेव्हा आपला Phone Reset होणे सुरू होईल. आणि थोड्याच वेळात आपला Phone Reset होऊन परत On होईल.

मोबाईल reset करायचे फायदे....

  1. Mobile ची Memory Space वाढेल, जसे आपण New Mobile च घेतलाय, आणि त्याची Memory Space जेव्हडी होती तेव्हडी आपल्या समोर असें.
  2. Phone Reset केल्यानंतर Phone चा Speed Fast होईल,आपला Mobile Fast Work करेल.
  3. Mobile मध्ये Junk Files Automatic ही Store होतात. आणि त्या Mobile चा Space कमी करतात, Mobile Reset करून आपण या Files ला Delete करू शकतो.
  4. Phone Reset सगळ्यात मोठा फायदा हा होतो की Mobile मध्ये Internet Use जास्त वापरल्या ने App Use केल्या ने Mobile मधील खूप सारे Virus Remove होतात.

मोबाईल reset करायचे तोटे....

  1. Phone Reset करण्याचे पाहिले नुकसान म्हणजे Mobile मध्ये जेव्हडे पण Apps Install केलेले आहेत ते सर्व Delete होतात, आपल्याला पुन्हा ते Playstore मधून Download करावे लागतात.
  2. आपल्या Mobile मध्ये जेव्हडे Contact आपण Save केलेत ते सर्व Delete होऊन जातात, जर आपण त्यांचा Backup नाही घेतला तर, म्हणून सगळ्यात आधी Backup जरुर घ्यावा.
  3. आपण Gmail, Email या Playstore मध्ये Login केलेले असेल तर ते ही log out होईल, त्याला आपल्याला पुन्हा Login करावे लागेल.
  4. Phone Reset केल्यामुळे आपल्या Mobile मधील सर्व Data Delete होईल जसे की Photos, Videos आणि Other Files Delete होतील.
  5. म्हणून त्यांचा backup आधी आठवणीने घ्यावा. जेणेकरून आपला महत्त्वाचा data delet होणार नाही. तो आपल्याला backup ने पुन्हा मिळवता येतो.
धन्यवाद!!!

No comments:

Post a Comment